Breaking News

आणीबाणीच्या काळातील काँग्रेसची मानसिकता आणि आताची काँग्रेसची मानसिकता सारखीच -

आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. तर आणीबाणीच्या काळातील काँग्रेसची मानसिकता आणि आताची काँग्रेसची मानसिकता सारखीच आहे, त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसचे वाभाडे काढले.