नगर - पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने अधिकमास निमित्ताने अधिकमासाचे महत्व नागरीकांना कळावे. या उद्देशाने दि.28 मे 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री.मार्कंडेय मंदिर, मार्कंडेय महामुनी चौक, गांधी मैदान, येथे आदित्यनाथजी उर्फ पासकंटी महाराज हे ‘ आधिकमासाचे महत्व आपल्या प्रवचनाचा कार्यक्रमातुन सांगणार आहे. तरी नागरीकांनी याचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पद्मशाली सोशल फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
पद्मशाली सोशल फाऊंडेशनच्या वतीने दि.28 रोजी ‘आधिकमास महत्व’ या विषयावर प्रवचन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:59
Rating: 5