Breaking News

शहरातील चौकाचौकात ’एनएसएस’च्या नदी अभियानास प्रतिसाद

औरंगाबाद, दि. 03, सप्टेंबर - औरंगाबाद शहरात 1 सप्टेंबरला 9 वेगवेगळया चौकात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतिने भव्य नदी अभियान  भारताचे कल्याण असे फलक हातात घेवून 100 फुट अंतरावर एकुण 400 स्वयंसेवकांचा सहभाग होता़ 20 महाविद्यालये या मध्ये सहभागी झाली होती़ ईशा फंडेशा  श्रीकृष्णमुर्ती व श्रीमती मिनाक्षी कष्णमुर्ती व श्री परमेश्‍वर साळुंके वृणाल पटेल ईशा फांडेशा ग्रुपचे सर्व सदस्यांचा या मध्ये सहभाग होता़ विद्यापीठाचे रासेयो विभागाचे  संचालक डॉ.टी.आर. पाटील यांनी या सर्व उपक्रमाचे नियोजन केले.