Breaking News

‘हिंदी-चीनी भाई-भाई’

भारत-चीन या दोन देशांतील शिखर परिषदेमुळं दोन्ही देशांमधला तणाव कमी होत पुन्हा ‘हिंदी-चीनी भाई-भाई’चा नारा घुमणार का असा प्रश्‍न विचारला जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधानांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित करावे असा सल्ला दिला. दोन्ही नेत्यांची बैठक म्हणजे नो अजेंडा मिटिंग आहे असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. डोकलाम मुद्दयावरून दोन्ही देशांमध्ये सातत्याने वाद निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरही त्याचा परिणाम होत आहे.