Breaking News

सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल करा : अशोक चव्हाण


मंत्रालयात विष प्राशन केलेले धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर विरोधकांकडून सरकारविरोधात टिकास्त्र सोडले जात आहे.