Breaking News

नोटबंदीनंतर २ लाख २४ हजार बोगस कंपन्या झाल्या बंद


कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशातल्या नोंदणीकृत एकूण सुमारे 17 लाख पैकी ऑक्टोबर अखेर जवळपास 11.30 लाख कंपन्या या कार्यरत आहेत, इतर जवळपास 5.70 लाख कंपन्या कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ या कंपन्यांची नोंद झाली मात्र त्या कंपन्यामार्फत उद्योग व्यापार अथवा व्यवहार झालेच नाहीत.

2.24 लाख कंपन्या बंद

- नोटबंदीनंतर पैसे फिरवण्यासाठी बोगस कंपन्यांचा वापर ?

- कंपन्यांची बँक खाती वापरून काळा पैसा पांढरा केला ?

- अनधिकृत कमीशन किंवा लाच या कंपन्यांमार्फत घेतली जाते

- बोगस कंपन्यांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू

- 5 प्रमुख बँकांकडून या खात्यांची आकडेवारी जाहीर

- एकूण 30 बँकांची आकडेवारी जमा करण्याचं काम सुरू