लातूर, दि. 14, ऑक्टोबर - मराठवाडयात अनेक शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या त्यास सरकारचे धोरण जबाबदार आहे म्हणून शेतकरी आत्महत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात शेतकरी संघटना करणार मुख्यमंत्र्यांविरुद्ध हत्येच्या तक्रारी दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.