Breaking News

जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - आज दुपारी चारच्या दरम्यान पैठण येथील जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाशिक कडून येणार्या  पाण्याचा ओघ कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.धरण तुडूंब भरल्याने परवा मध्यरात्री धरणाचे सतरा दरवाजे उघडण्यात आले होते त्यांनर ओघ कमी  झाल्यावर दहा दरवाजे बंद करण्यात आले तर आज दुपारी उर्वरित सात दरवाजेहि बंद करण्यात आले आहेत सध्या धरण 94 टक्के भरले आहे.