Breaking News

जायकवाडीतून परत गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्याची वेळ

औरंगाबाद, दि. 30, सप्टेंबर - जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणातुन पुन्हा गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या धरण शंभर टक्के भरले असून धरणात येणार्या पाण्याची आवक कमी प्रमाणात चालु आहे. मात्र ही आवक चालुच आहे. त्यामुुळे धरणातून पाणी सोडण्यात  येणार असून त्याची तयारी जायकवाडी धरणावरील अधिकार्यांनी ठेवली आहे.