Breaking News

मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्नशील

वॉशिंग्टन, दि. 29 - मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपायांमध्ये भारत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही, असे अमेरिकेने केलेल्या पाहणीत  दिसून आले आहे.मानवी तस्करींच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईतील राखीव पोलीस दलातील सह पोलीस अधिकारी रेखा मिश्रा हिने एका वर्षामध्ये 432 बालकांना त्यांच्या आई-वडीलाची भेट घडवून आणली. तर मध्य रेल्वे  पोलिसांनी 2016 मध्ये 1150 बालकांची तस्करी होण्यापासून वाचविले.