Breaking News

मोदी सरकारचे विकृत राजकारण


प्रियंका चतुर्वेदी यांनी या अटकेवरून केंद्र सरकारवर टीका केली. कार्ती चिदंबरम यांची अटक एक विकृत राजकारणाचे लक्षण आहे. याच्या माध्यमातून मोदी सरकारने भ्रष्ट शासन मॉडेल लपविण्यासाठी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, द्वारका दास सेठ ज्वेलर्स यांसारखे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.