Breaking News

निमगाव जाळी ग्रामपंचायत सरपंचपदी जनसेवा मंडळाचे अमोल जोंधळे

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि.7 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाली. यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली असून निमगाव जाळीच्या  सरपंचपदासाठीच्या  तिरंगी लढतीत जनसेवा मंडळाचे अमोल भाऊसाहेब जोंधळे हे विजयी झाले. त्यांनी शेतकरी मंडळाचे सोमनाथ बाळासाहेब जोंधळे व सुजाता अविनाश थेटे यांना   पराभूत केले. 
या ग्रामपंचायतीचे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये
वार्ड क्र.1-जोंधळे दिपाली विजय (शेतकरी मंडळ)
वदक मानसी नंदकुमार (जनसेवा मंडळ)
 वार्ड क्र.2-टिळेकर विनायक भास्कर(जनसेवा मंडळ)
अरगडे लताबाई   भाऊसाहेब (जनसेवा मंडळ)
वार्ड क्र.3-माळी तान्हाजी भागवत (शेतकरी मंडळ)
डेंगळे शिवनाथ सर्जेराव(जनसेवा मंडळ )
टिळेकर सूशिला सुनील (शेतकरी मंडळ)
वार्ड क्र.4-- जाधव मुकुंद भानुदास, (जनसेवा मंडळ)
खरात मंगल सोमनाथ(शेतकरी मंडळ) बिडवे भावना लक्ष्मण(शेतकरी मंडळ)
वार्ड क्र.5 डेंगळे अनिल तान्हाजी(शेतकरी मंडळ)
जोंधळे अरुणा अशोक (जनसेवा मंडळ) साठे संगीता आण्णासाहेब (जनसेवा मंडळ) असे उमेदवार निवडून आले. पराभूत उमेदवार पुढील प्रमाणे शेतकरी मंडळ--वदक कुसुम  जनार्धन ,थेटे शरद दगडू ,अरगडे संगीता मधुकर,
डेंगळे कचरू दशरथ, वदक मोहन लक्ष्मण, थेटे मीनाबाई रावसाहेब,रोहिणी डेंगळे जनसेवा मंडळ-माळी सुनील गंगाधर,रसाळ आशा ज्ञानेश्‍वर, खरात सीताबाई            बाळासाहेब,  बिडवे छाया रामनाथ, डेंगळे राजेंद्र रावसाहेब, थेटे विशाल मच्छिंद्र आदींचा समावेश आहे.