केंद्र शासनाने खरीप हंगाम २०१७-१८ साठी हमीभावाने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे अधिकृत पत्र आज पणन विभागाला प्राप्त झाले आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
राज्यात हमीभावाने तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलपर्यंत होती. राज्य शासनाने तूर खरेदीची मुदत वाढविण्यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. त्यानुसार केंद्राने ही मुदतवाढ दिली आहे.
तूर खरेदीला १५ मेपर्यंत मुदतवाढ - पणनमंत्री सुभाष देशमुख
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:30
Rating: 5